मराठी पाऊल पडते कुठे?
तुम्हाला नाही वाटत आज महाराष्ट्रातून 'मराठी बाणा' दिवसागणिक क्षीण होत चाललाय. हरवत चाललाय. जागतिक स्तरावर इंग्रजी भाषा तर महत्त्वाची आहेच मात्र मातृभाषेतून शिक्षण घेणार्यांचं प्रमाण कमी होत चाललंय! आजकाल प्रत्येक पालकांना असे वाटते की आपल्या पाल्याने इंग्रजी शाळेत जावे व फाडफाड इंग्रजी बोलावे. पण याचा परिणाम साहित्य वाचनावरही होत नसेल का? अधिक
वाचा... |