गिरणी संपानंतरच्या तीन दशकांत सर्वपक्षीय राजकारण्यांनी साटंलोटं करून ही मुंबई विकायला काढली आणि एकेकाळच्या या देखण्या आणि टुमदार शहराची वाट लागली. आज इथं उभे राहणारे मॉल्स आणि टॉवर्स यांनी तर या महानगराच्या संस्कृतीवरच जीवघेणा हल्ला चढवला आहे. गेल्या तीन दशकात मुंबईत पत्रकार म्हणून वावरताना आलेल्या असंख्य अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन प्रकाश अकोलकर यांनी केलेला हा प्रवास....
या महानगराच्या र्हासाची कहाणी जिवंतपणे साकार करणारा एक आत्मानुभव. मुंबई ऑन सेल.
मराठीवर्ल्डच्या वाचकांसाठी मुंबई ऑन सेल सवलतीच्या दरात ऑनलाईन खरेदी उपलब्ध. अधिक वाचा ...
|